Monday, August 20, 2007

एच-४ मरठी मुलींचे मंडळ ऑनलाइन स्पर्धा - ४



आपल्याला स्वातंत्र्य मिळुन ६० वर्ष पुर्ण झाली.

हि स्पर्धा होती आपल्या तिरंग्याला आदर देण्यासाठी.

आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असल्याने मला सर्वात पहिले मनात आले ते ह्या मातीत पिकणारे धान्य.

म्हणुन मी विविध धान्य वापरुन तिरंगा तयार केला.

वापरलेली धान्य :

१. मसुर दाळ,

२. साबुदाणा,

३. हिरवी मुगाची दाळ,

४. राजमा,

५. मटकी

2 comments:

deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)

Rashmi Jawale said...

दिपांजली,

मी अड्डयात सामील झाले. छान आहे. पण जर मला एकापेक्षा जास्त ब्लॉग टाकायचे असतील तर कसे टाकु?

धन्यवाद.

-रश्मी